महाराष्ट्र

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्‍यांशी भेट विविध समस्यांवर तासभर चर्चा

मुंबई- आज सकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज […]

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्‍यांशी भेट विविध समस्यांवर तासभर चर्चा Read More »

अनिल देशमुख सचिवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होते – सचिन वाझेंच्या आरोपाने खळबळ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेले काही दिवस रंगलेल्या

अनिल देशमुख सचिवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होते – सचिन वाझेंच्या आरोपाने खळबळ Read More »

ठाणे-पुण्यासह मुंबई व उपनगरात मुसळधार पावसामुळे दाणादाण

मुंबई – मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकांची चांगलीच दाणादण उडाली.

ठाणे-पुण्यासह मुंबई व उपनगरात मुसळधार पावसामुळे दाणादाण Read More »

मालाडच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करणार की नाही? मेधा पाटकर यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा सवाल

मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी,अंबूजवाडी झोपडपट्टीवासियांचे कायद्यानुसार पुनर्वसन करणार आहात की नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

मालाडच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करणार की नाही? मेधा पाटकर यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा सवाल Read More »

खराब रस्त्यामुळे टोल गेला खड्ड्यात! पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने

खराब रस्त्यामुळे टोल गेला खड्ड्यात! पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे आंदोलन Read More »

मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या पायरीवर पोहचले

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील वांग मराठवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हे धरणाचे पाणी मेंढ येथील माध्यमिक

मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या पायरीवर पोहचले Read More »

जादा रकमेच्या दंडामुळे ठाण्यात रिक्षाचालकांचा संप-आंदोलन इशारा

ठाणे – शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा

जादा रकमेच्या दंडामुळे ठाण्यात रिक्षाचालकांचा संप-आंदोलन इशारा Read More »

शिवकालीन १२ किल्‍ले झळकणार! जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्‍ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोकडे

शिवकालीन १२ किल्‍ले झळकणार! जागतिक वारसा स्थळांच्या यादीत Read More »

16 वीज प्रकल्पांचे खासगीकरण शिंदे सरकारच्या निर्णयामुळे खळबळ

मुंबई -चांगल्या चालत असलेल्या सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याचे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडले असताना महाराष्ट्र सरकारने आपले जुने जलविद्युत

16 वीज प्रकल्पांचे खासगीकरण शिंदे सरकारच्या निर्णयामुळे खळबळ Read More »

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १०६ टक्के पाऊस पडणार

पुणे- मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सुमारे १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १०६ टक्के पाऊस पडणार Read More »

विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

विरार – विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्मजा कासट असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे.

विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू Read More »

मुरुडमध्ये दोन दिवसांनी होड्या मासेमारीस निघणार

मुरूड – मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी

मुरुडमध्ये दोन दिवसांनी होड्या मासेमारीस निघणार Read More »

जुन्नरचे १० बिबटे वातानुकूलित ॲंम्ब्युलन्समधून गुजरातला रवाना

जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून

जुन्नरचे १० बिबटे वातानुकूलित ॲंम्ब्युलन्समधून गुजरातला रवाना Read More »

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले Read More »

मुंबईचा कचरा आता तळोजात अत्याधुनिक डम्पिंग ग्राऊंड उभारणार

मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा

मुंबईचा कचरा आता तळोजात अत्याधुनिक डम्पिंग ग्राऊंड उभारणार Read More »

१० वर्षांत उष्माघाताचे महाराष्ट्रात ८६७ बळी

मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत

१० वर्षांत उष्माघाताचे महाराष्ट्रात ८६७ बळी Read More »

सायन रेल्वेपूल वाहतुकीसाठी बंद

मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल

सायन रेल्वेपूल वाहतुकीसाठी बंद Read More »

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले Read More »

हातकणंगलेत पंचगंगा काठावरील ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्‍यांची तब्बल

हातकणंगलेत पंचगंगा काठावरील ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली Read More »

एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि

एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा Read More »

सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची दहशत

कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना

सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची दहशत Read More »

लांज्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडलेग्राहकांना मनस्ताप

लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा

लांज्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडलेग्राहकांना मनस्ताप Read More »

गौरी गणपती सणासाठी एसटीच्या ४३०० गाड्या

मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु

गौरी गणपती सणासाठी एसटीच्या ४३०० गाड्या Read More »

‘लाडकी बहीण’ योजनेला थंडा प्रतिसाद २ ऑगस्टपासून शिंदे गटाची विशेष मोहीम

मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा

‘लाडकी बहीण’ योजनेला थंडा प्रतिसाद २ ऑगस्टपासून शिंदे गटाची विशेष मोहीम Read More »

Scroll to Top