महाराष्ट्र

राज ठाकरे दुसर्‍यांदा दिल्लीत मनसेही महायुतीत येण्याचे संकेत

नवी दिल्ली – महायुतीमध्ये जागावाटपावरून वाटाघाटी सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुसर्‍यांदा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी भाजपा […]

राज ठाकरे दुसर्‍यांदा दिल्लीत मनसेही महायुतीत येण्याचे संकेत Read More »

राजपुरी समुद्रातील मासेमारी ठप्प जोरदार वार्यामुळे नौका किनाऱ्यावर

मुरूड जंजिरा –मुरूड तालुक्यातील राजपुरी समुद्रतातील मासेमारी पश्चिमेकडून जोरदार वारे सुटत असल्याने ठप्प झाली आहे.त्यामुळे या परिसरातील सुमारे 80 नौका

राजपुरी समुद्रातील मासेमारी ठप्प जोरदार वार्यामुळे नौका किनाऱ्यावर Read More »

विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला बुलेट प्रूफ काचेचे आवरण

सोलापूर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तीची हानी

विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला बुलेट प्रूफ काचेचे आवरण Read More »

बाळूमामांचे दर्शन २० मार्चपर्यंत बंद

कोल्हापूर आदमापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामामांचे मंदिर २० मार्चपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रीक्षेत्र सद्गुरू

बाळूमामांचे दर्शन २० मार्चपर्यंत बंद Read More »

कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीत जाचक अटींचे मोठे अडथळे

लासलगाव- केंद्र सरकारने काही देशांपुरती कांदा निर्यातबंदी उठवली आहे. त्यामध्ये बांगलादेशला ५० हजार टन आणि संयुक्त अरब अमिरातीला १४ हजार

कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीत जाचक अटींचे मोठे अडथळे Read More »

३१ मार्च रोजी पैठणमध्ये विश्वविक्रमी दिंडी सोहळा

पैठण- यंदा एकनाथ महाराजांच्या समाधीचे ४२५ वे वर्ष असून त्यानिमित्त श्रीक्षेत्र पैठण नगरीत ३१ मार्च रोजी विश्वविक्रमी दिंडी सोहळा आयोजित

३१ मार्च रोजी पैठणमध्ये विश्वविक्रमी दिंडी सोहळा Read More »

सिटीलिंकच्या बससेवा कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

नाशिक सिटीलिंकमधील बसचालकांनी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस होता. बसचालकांच्या संपामुळे सिटीलिंक बससेवेला सुमारे ८० लाखांचा तोटा सहन करावा लागला.

सिटीलिंकच्या बससेवा कर्मचाऱ्यांचा संप सुरूच Read More »

खडवलीच्या भातसा नदी किनाऱ्यावर भीषण आग

ठाणे – खडवली येथी भातसा नदी किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना काल दुपारी अचानक आग लागली. त्यामुळे येथील दुकानदारांची आणि

खडवलीच्या भातसा नदी किनाऱ्यावर भीषण आग Read More »

काजरघाटीत २२ मार्चपासून महालक्ष्मी शिमगोत्सव सुरू होणार

रत्नागिरी- तालुक्यातील काजरघाटी गावातील महालक्ष्मीचा शिमगोत्सव शुक्रवार २२ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा देवीची होळी झाडगावातील राजा मयेकर यांच्या बागेतून

काजरघाटीत २२ मार्चपासून महालक्ष्मी शिमगोत्सव सुरू होणार Read More »

कारंजा तालुक्यात पावसासह गारपीट! पिकांचे नुकसान

वाशीम वाशिमच्या कारंजा तालुक्यातील नागाझरीसह इतर गावांमध्ये शनिवारी मुसळधार पावसासह गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि अचानक झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांसह

कारंजा तालुक्यात पावसासह गारपीट! पिकांचे नुकसान Read More »

अंतरवालीत रात्री अचानक अशोक चव्हाण-जरांगे भेट

जालना – माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांनी काल अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील

अंतरवालीत रात्री अचानक अशोक चव्हाण-जरांगे भेट Read More »

ती 56 इंचाची छाती नाही, आत सर्व पोकळ आहे राहुल गांधींचा घणाघात! त्या शक्ती विरूध्द लढा

मुंबई – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्क येथील जाहीर सभेने झाला. या

ती 56 इंचाची छाती नाही, आत सर्व पोकळ आहे राहुल गांधींचा घणाघात! त्या शक्ती विरूध्द लढा Read More »

दत्तात्रेय होसबाळे यांची संघाच्या सरकार्यवाहीपदी फेरनिवड

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रेय होसबाळे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. २०२७ पर्यंत ते या पदावर

दत्तात्रेय होसबाळे यांची संघाच्या सरकार्यवाहीपदी फेरनिवड Read More »

नार्वेकरांचा दानधर्म सुरू

मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपा कडून उमेदवारी जाहीर होणार याची खात्री होताच नार्वेकर यांचा मतदारसंघात दानधर्म सुरू झाला आहे .

नार्वेकरांचा दानधर्म सुरू Read More »

४०० हून अधिक उमेदवार असल्यास निवडणुका मतपत्रिकेवर

मुंबई- केंद्रीय निवडणुक आयोगाने देशातील लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, एका मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज

४०० हून अधिक उमेदवार असल्यास निवडणुका मतपत्रिकेवर Read More »

अनिल देशमुखांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे यांची पुनर्नियुक्ती

नवी मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात नाव आल्यानंतर अटक करून

अनिल देशमुखांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे यांची पुनर्नियुक्ती Read More »

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या चौकशीला परवानगी का दिली नाही ?

मुंबई- मुंबई महापालिकेच्या एका विधी अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करणाऱ्या फौजदारी रिट याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या चौकशीला परवानगी का दिली नाही ? Read More »

राणीच्या बागेत दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मत्स्यालय होणार

मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे

राणीच्या बागेत दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मत्स्यालय होणार Read More »

जलजीवन योजना ठप्प झाल्याने मुरबाडमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू

ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील जलजीवन योजनांची कामे ठप्प झाली असल्याने आतापासूनच नागरिकांना

जलजीवन योजना ठप्प झाल्याने मुरबाडमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू Read More »

बीआयटी चाळीतील भाडेकरूंसाठी माझगावमध्ये संक्रमण शिबीर उभारा

मुंबई- चेंबूरमधील माहुल गाव परिसरातील संक्रमण शिबिरात माझगाव ताडवाडीच्या बीआयटी चाळीतील २२४० भाडेकरूंना स्थलांतरित केले आहे. मात्र याठिकाणच्या प्रदूषित वातावरणाचा

बीआयटी चाळीतील भाडेकरूंसाठी माझगावमध्ये संक्रमण शिबीर उभारा Read More »

तारळी धरणाचे पाणी आज आरफळ कालव्यात सोडणार

कराड – पाटण तालुक्यातील डांगिस्तेवाडी तारळी धरणाचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत व हणबरवाडी-शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे

तारळी धरणाचे पाणी आज आरफळ कालव्यात सोडणार Read More »

सिल्लोडमध्ये तीव्र पाणीटंचाई! २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने खालावत चालली आहे. त्यामुळे विहिरी, तलाव

सिल्लोडमध्ये तीव्र पाणीटंचाई! २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा Read More »

चाकणला कांद्याची आवक वाढली! उलाढाल ७ कोटी, ६० लाख रुपये

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले

चाकणला कांद्याची आवक वाढली! उलाढाल ७ कोटी, ६० लाख रुपये Read More »

देशात लोकसभेचे 7 टप्प्यांत मतदान ! 4 जूनला मतमोजणी

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज घोषित केले. देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, मतदानाचा पहिला

देशात लोकसभेचे 7 टप्प्यांत मतदान ! 4 जूनला मतमोजणी Read More »

Scroll to Top