
Jayant Patil :”कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडू नका!” जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; १५०० रुपये अनुदानाची आग्रही मागणी..
Jayant Patil : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर,






















