
Farmers’ Protest : कोकणच्या मातीचा हुंकार! आंबा-काजू बागायतदार पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यावर; १५ मे रोजी होणार ‘शेतकरी महामोर्चा’….
Farmers’ Protest : निसर्गाचा लहरीपणा, कोसळलेले दर आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा संयम



















