Uddhav Thackeray visit to Marathwada : उद्धव ठाकरे दिवाळीनंतर मराठवाडा दौऱ्यावर जाणार

Uddhav Thackeray visit to Marathwada – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सोहेल शेख, रवींद्र तांगडे यांनी आज उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना ठाकरेंनी दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचे सांगितले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, […]
Amit Shah : महाराष्ट्राने सविस्तर अहवाल पाठवावा; मोदी सरकार तत्काळ मदत करतील ! अमित शहांचे आश्वासन

Amit Shah – मराठवाड्यासह (Marathwada)राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall)आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या शेतकर्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अजूनही मदत जाहीर झालेली नाही. त्यावरून विरोधक सराकरावर टीका करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister)अमित शहा महाराष्ट्रातील (Maharashtra)अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत ते म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा […]
Maharashtra Rain: राज्यात पावसाने विश्रांती घेतली;अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती कायम

Maharashtra Rain : राज्यातील काही भागात आज पावसाने विश्रांती घेतल्याने पाऊस थांबला असला तरी धरणांमधून होत असलेल्या विसर्गामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती कायम राहिली. गेला आठवडाभर पावसाचे (Rain) थैमान सुरू असलेल्या मराठवाड्यातही (Marathwada) आज पावसाचा जोर कमी होता. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना उद्या यलो अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत आज सकाळी काही सरी कोसळल्यानंतर पावसाने विश्रांती […]
Modi-Shah Should Survey Marathwada : मोदी -शहांनी मराठवाड्याचा हेलिकॉप्टरने तरी दौरा करावा ! राऊतांचा हल्लाबोल

Modi-Shah Should Survey Marathwada – महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे आणि आजही कोसळत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात येत आहेत. त्यांनी किमान मराठवाड्याचा हेलिकॉप्टरने तरी दौरा करावा, असा हल्लबोल आज उबाठा(UBT) खासदार संजय राऊत(MP Sanjay Raut) यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये लोकांना भारत-पाकिस्तान (India v/s Pakistan )क्रिकेट सामना […]
Marathwada Farmers Devastated : मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Marathwada Farmers Devastated – सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याला अस्मानी संकटात (natural calamity)ढकलले आहे. या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष करून दक्षिण महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात (South Maharashtra, Khandesh, and Marathwada,)पिके नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे 4 ते 5 फूट पर्यंत माती वाहून शेती अक्षरशः खरवडून गेली. त्यामुळे पुढची काही वर्षे पीक […]
Yellow Alert : राज्यात पावसाचा इशारा ! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Yellow Alert – गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rains)राज्यभर थैमान घातले आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department)वर्तवला आहे. मराठवाडा (Marathwada) व मध्य महाराष्ट्रात (central Maharashtra) वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे,सातारा, नाशिक (Nashik) , […]
कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे पावसाचा जोर ओसरणार ! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई– मागील चार दिवसांपासून राज्यभरात कोसळणार्या मुसळधार पावसाचा (rainfall)जोर आज काहीसा ओसरला होता.त्याचप्रमाणे पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या (Regional Meteorological Centre,) अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र मराठवाडा(Marathwada)तसेच कोकण भागात कमाल तापमानात पुढील २४ तास कोणताही बदल राहणार नाही. मात्र त्यानंतर दोन ते चार अंशांनी तापमान […]
राज्यभरात पावसाचा जोर कायम! शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबई – राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Torrential rains across Maharashtra)कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पूरस्थिती (flood)निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हवामान विभागाने रायगड, ठाणे, रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २८ जुलैपर्यंत कोकण (Konkan), गोवा […]
जायकवाडीचे पाणी कमी करणाऱ्या समितीवर विखे पाटलांचा दबाव ! शिंदे गटाचा आरोप

मुंबई – मराठवाड्यावर (Marathwada)पाण्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patli) यांनी थेट जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर (Minister Radhakrishna Vikhe Patil) विधान परिषदेत गंभीर आरोप केले. जायकवाडी धरणातून पाणी कमी सोडण्याचा (water distribution)निर्णय घेणाऱ्या प्रमोद मांदाडे समितीवर (Pramod Mandade Committee)विखे पाटील यांचा दबाव होता, असा दावा त्यांनी केला. मी मांदाडे […]
