
Crop Damage : अवकाळी पावसाचा राज्याला भीषण तडाखा; उभ्या पिकांची धूळधाण, बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत
Crop Damage : राज्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका महाराष्ट्रातील बळीराजाला बसला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरातील





















