
लेखिका, दिग्दर्शिकामधुरा जसराज यांचे निधन
न्यू जर्सी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी, चित्रमहर्षी व्ही शांताराम यांची कन्या व अभिनेत्री दुर्गा जसराज यांची आई तसेच लेखिका, दिग्दर्शिका मधुरा
न्यू जर्सी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी, चित्रमहर्षी व्ही शांताराम यांची कन्या व अभिनेत्री दुर्गा जसराज यांची आई तसेच लेखिका, दिग्दर्शिका मधुरा
जम्मू – निसर्गसौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरला मागील 70-75 वर्षांत तीन खानदानांनी लुटले आहे. या तीन कुटुंबांनी केवळ आपल्या मुलांचे भले केले. तुमच्या मुलांना पुढे
पुणे- सावरपाडा या आदिवासी पाड्यावरील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.मात्र,
कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण
नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा
अबुजा – नायजेरियाच्या निगार राज्यातील अगाई विभागात इंधनाचा ट्रक दुसऱ्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ५० गुरेढोरेही होरपळून
मुंबई – आजचा दिवस शेअर बाजारासाठी फारसा उत्साहजनक राहिला नाही.सकाळी सुरुवातच धिम्या गतीने झाली.दिवसभर बाजारात मंदीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४ अंकांनी घसरला.
नवी दिल्ली- अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या खाजगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनीने सुमारे ४०९१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खवडा फेज-४ भाग-अ प्रकल्पाचे एसपीव्ही
औरंगाबाद – जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७६ टक्क्यांवर पोहचला असून माजलगाव धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. माजलगाव धरणासाठी १०० क्युसेकने विसर्ग सुरू
बुलंद शहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात आज सकाळी पिकअप व खाजगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले.
अथेन्स – अथेन्स शहराच्या उपनगरात शेजारच्या जंगलातील वणव्याची आग पोहोचली . त्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली आहे. शहरातील कार्यालये व शाळा बंद असून नागरिकांना सुरक्षित
‘मी परत येईन’ या वाक्याने गेल्या वेळेसची महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक गाजली होती. याचसारखा प्रकार अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला आहे. ‘थांबा मी येतोय’ हे सुप्रसिद्ध
सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा गावात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाबा ताजोद्दिन सरकारचा संदल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम उद्या २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ होणार आहे.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक, आसाम मोइदम, व्याघ्र दिन,
*समन्वय समितीचे आवाहन मुंबई- मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचे आगमन ११ ऑगस्टपासून होणार आहे . लालबाग, परेल येथील गणेश मूर्ती कारखान्यातून होणार आहे. मात्र
काठमांडू- नेपाळची राजधानी काठमांडूत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी अकराच्या सुमारास सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले आणि आग लागली. या
सेओल-काकाओ कॉर्पोरेशन या इलेक्ट्रॉनिक आणि मेसेजिंग तसेच ऑनलाईन सुविधा क्षेत्रातील कोरियाच्या सर्वात मोठ्या कंपनीच्या संस्थापकाला अटक केली असल्याची माहिती दक्षिण कोरिया प्रशासनाने दिली आहे. गेल्या
नवी दिल्ली – २३ ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेला २३ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत.
मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आजही कायम होती. मुंबई, विदर्भासह राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत पावसामुळे रस्ते वाहतूक
चंदीगड – हरयाणातील नुह मध्ये मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रेसाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी २
पणजीगुजरातच्या मुंद्रा बंदरावरून केरळला जाणाऱ्या एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला काल दुपारी गोव्याच्या समुद्रात आग लागली . या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला. तो
नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.कारण आता सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना आपल्या मराठी मातृभाषेतून देणे
मुंबई – मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार्या अधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दबक्या आवाजात तिथे राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा
मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445