
बांगलादेशात खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवली
ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली
ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली
कराड – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री
मुंबई – टाटा पॉवर या कंपनीतील नोकरी सोडणे कर्मचाऱ्यांसाठी महागात पडत आहे. नोकरी सोडतांना कार्यालयीन कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप ६५ हजार रुपयात खरेदी करण्याची सक्ती
नवी दिल्ली- रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या ८.५ अब्ज डॉलरचे प्रस्तावित विलीनीकरण हे माध्यम क्षेत्रातील स्पर्धेसाठी हानीकारक ठरेल, असा निष्कर्ष सीसीआय अर्थातभारतीय स्पर्धा आयोगाने आपल्या गोपनीय
लोणंद- सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले वीर धरण ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे. त्यामुळे काल रात्रीपासून पुन्हा एकदा नीरा नदीत
बदलापूर – कोलकाता येथील एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर बलात्कार-हत्येच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत सफाई कर्मचार्याने दोन साडेतीन
मुंबई – गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला.बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे दोन्ही भांडवली बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. स्मॉल-कॅप आणि
पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही
नवी दिल्ली- राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियान गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. यंदाही स्वातंत्र्यदिनी सरकारकडून हे मोहीम राबवण्यात
नवी दिल्ली – अॅक्सीस -मॅक्स लाईफ कथित गैरव्यवहारात सेबीच्या प्रमुख माधबी बूच यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांची २०१४ सालची जनहित
रत्नागिरी – विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील धुसफूस दररोज उघड होऊ लागली आहे. आज कोकणच्या दोघा नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली.
जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली.या सभेवेळी
नवी दिल्ली -राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे
नवी दिल्ली- काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आपले बंधु आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
नाशिक – बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यांनी
आचरा – मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी आज पहाटे बोट खडकाला आदळल्याने तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला. तर एक जण बचावला. या
मुंबई – मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनवरून महापालिका आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका होत आली आहे. त्यात आता देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत २० कोटींच्या
पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काल झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन भावांनी एकमेकांची तोंडभरून
हैदराबाद – तेलंगणातील एका तरुणाचा अमेरिकेत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तीन दिवस उलटून गेल्यावरही त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह ताब्यात घेता आलेला नाही.आपल्या मुलाचा मृतदेह मिळावा
मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे
कोची- मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने आज त्यांना कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप, श्वास घेण्यास त्रास आणि स्नायुदुखी अशी लक्षणे आहेत. रुग्णालयाने
नवी दिल्ली – नवी दिल्ली व परिसरातील हवेची गुणवत्ता कायम चिंतेचा विषय असतांनाच दिल्लीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. गेल्या
मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445