
केजरीवालांनी लाडकी बहीण जाहीर करताच योजना बंद करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने राज्यात महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्यात येणार
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने राज्यात महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्यात येणार
भोपाळ – मध्यप्रदेशातील खजुराहो येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, देशातील पहिल्या केन-बेटवा या
बांदीपोरा – जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील शिवरी येथील सशस्त्र पोलीस छावणीला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.आग
पंढरपूर- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये केला
तिरुमला – १० जानेवारी रोजी तिरुमला मंदिरात शुभ वैकुंठ एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थानने येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील वैकुंठद्वार दर्शनासाठी
हैदराबाद – तेलगू सिनेसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुष्पा-२ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेत काँग्रेसचे नेते
बीजिंग – चीन पाकिस्तानला ४० हायटेक फायटर जेट देणार आहे. . बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये या बद्दल चर्चा सुरु आहे. ही डील फायनल झाली, तर पाकिस्ताकडे
पुणे- पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून काल मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी नवीन टर्मिनलवरून बँकॉक, सिंगापूर आणि दुवईसाठी उड्डाणे झाली,अशी माहिती
मुंबई- राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील
पुणे- पुणे शहरातील भवानी पेठेतील हरकानगर जलवाहिनीवर काम करण्यात येणार असल्यामुळे उद्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात पार्वती एमएआर टाकी, शंकरशेठ रोड, बुधवार
नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. काल मंगळवारी मणिपूरसह केरळ तसेच
केदारनाथ – उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेमुळे केदारनाथच्या परिसरात सर्वत्र बर्फाची जाड चादर पसरली असून या भागातील तापमान उणे १८ अंश सेल्सिअसवर गेले आहे.केदारनाथ
नाशिक – नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपसदृश धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा
वॉशिंग्टन – नासाच्या एका यानाने सूर्याच्या सर्वात जवळ जाऊन इतिहास रचला आहे, जो आतापर्यंत कोणत्याही अंतराळ यानाने केला नाही.नासाच्या या यानाने काल ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला तीव्र
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहण्यास व आतील भागात ‘महाराष्ट्र शासन’ नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली
श्रीनगर- जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टात एका मुस्लिम महिला वकिलाने हिजाब घालून हजेरी लावली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी महिला वकिलाला तिचा हिजाब काढण्यास सांगितले,परंतु महिलेने तसे
नवी दिल्ली – केंद्र सरकारने निवडणुकीशी संबंधित नियमात बदल करून इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करण्यास मनाई करणारा नवा नियम आणला आहे. या नियमामुळे आतापर्यंत सार्वजनिक असलेली
अंकारा- तुर्कीच्या बालिकेसर येथील एका स्फोटकाच्या कारखान्यात झालेल्या शक्तीशाली स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेबदद्ल तुर्कीच्या
सिमला-हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असून यामुळे राज्यातील ३० राजमार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.काल मनालीमध्ये तर बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे सोलंग
वसई- यंदाही वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला सुरवात झाली आहे.नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी “वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक” उद्या बुधवार २५ डिसेंबर रोजी
नवी दिल्ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ ने मोबाईल कंपन्यांच्या टॅरिफ नियमांमध्ये सुधारणा केली आहे.आता ग्राहकांच्या फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र व्हाऊचर उपलब्ध
*अखेरच्या ‘अनारकली’ निधन मुंबई- भायखळा येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत यापुढे हत्तीचे दर्शन घडणार नाही. कारण राणीच्या बागेत येणार्या आबालवृद्धांचे मनोरंजन
ठाणे – ठाणे शहरातील काही भागात जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-
ठाणे- भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती बिघडल्याने कालच ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान झाले आहे,
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445