
Monsoon Preparedness in India: प्रत्येक पावसात भारतीय शहरे पाण्याखाली का जातात? दरवर्षी तोच गोंधळ, तरीही कायमस्वरूपी उपाय का होत नाही? वाचा या पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यामागची खरी कारणे
पाऊस सुरू झाला की भारतातील अनेक शहरांमध्ये एकच चित्र दिसते-रस्ते नदीसारखे वाहू लागतात, अंडरपास पाण्याखाली जातात, रेल्वे आणि बस सेवा विस्कळीत होतात, कार्यालये बंद पडतात






















