
Election Commission : मतदारयाद्यांच्या फेरतपासणीत महाराष्ट्राला वगळले..
Election Commission : बऱ्याच काळापासून देशात मतदार याद्यांवरून बरच राजकारण सुरु आहे. विरोधकांचे सततचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाची केलेली पाठराखण हे संशय वाढवणार होत.






















