
Kokan Farmers Protest In Mumbai : “बळीराजाचा संताप अनावर! कोकणात रक्ताचं पाणी केलेल्या आंब्याची रस्त्यावर होळी! राजू शेट्टींना पोलिसांनी हात-पाय धरून उचललं!”
Kokan Farmers Protest In Mumbai : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला आज मुंबईत हिंसक वळण मिळण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड





















