Top_News

भारत-नेपाळ सीमा ७२ तासांसाठी सील

काठमांडू : नेपाळ सरकारने १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांपूर्वी भारत-नेपाळ सीमा ७२ तासांसाठी सील करण्याचा निर्णय घेतला […]

भारत-नेपाळ सीमा ७२ तासांसाठी सील Read More »

मौलाना आझाद संस्था बंदीचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयातही कायम

नवी दिल्ली- अल्पसंख्यांक समुदायातील शैक्षणिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेली मौलाना आझाद शैक्षणिक संस्था बंद करण्याच्या विश्वस्तांचा

मौलाना आझाद संस्था बंदीचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयातही कायम Read More »

भाजपाच्या सुजय विखेंना विरोध! नाराज निष्ठावंतांचे राजीनामे

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसणार असे बोलले जात आहे.सध्या

भाजपाच्या सुजय विखेंना विरोध! नाराज निष्ठावंतांचे राजीनामे Read More »

ग्रीसची घटती लोकसंख्या! पंतप्रधानानी व्यक्त केली चिंता

अथेन्स- ग्रीसमधील घटती लोकसंख्या ही एखाद्या टाईमबॉम्ब प्रमाणे धोकादायक असल्याचे मत ग्रीसचे पंतप्रधान कायरिकोस मिटसोटाकीस यांनी व्यक्त केले आहे.लोकसंख्या कमी

ग्रीसची घटती लोकसंख्या! पंतप्रधानानी व्यक्त केली चिंता Read More »

जम्मू-काश्मीरात पावसाची हजेरी तापमानाचा पारा आणखी घसरला

श्रीनगर- काही दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसानंतर आज मंगळवारी पुन्हा पावसाने त्याच दमाने हजेरी लावली.या पावसामुळे पारा सामान्य तापमानाच्या खाली घसरल्याने उष्णतेने

जम्मू-काश्मीरात पावसाची हजेरी तापमानाचा पारा आणखी घसरला Read More »

सुनील तटकरे १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार !

दापोली रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे १८ एप्रिल रोजी रायगड लोकसभा

सुनील तटकरे १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार ! Read More »

गुरुवार- शुक्रवार १८ तास धारावी, वांद्रेत पाणीबंदी !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड समोर जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी येत्या गुरुवार १८ व शुक्रवार १९

गुरुवार- शुक्रवार १८ तास धारावी, वांद्रेत पाणीबंदी ! Read More »

राणीची बाग रामनवमीला सुरूच ! गुरुवारी बंद राहणार

मुंबई – भायखळा पूर्व भागात असलेली राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय उद्या बुधवार १७ एप्रिल

राणीची बाग रामनवमीला सुरूच ! गुरुवारी बंद राहणार Read More »

मिरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकाना नोटिसा

भाईंदर – मिरा-भाईंदरमधील खासगी टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता न राखणाऱ्या टँकर मालकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.यासंदर्भात पालिकेने

मिरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकाना नोटिसा Read More »

निवडणुकीनंतर दिव्याचे प्रदूषित डंपिंग शास्त्रोक्त पध्दतीने बंद होणार

ठाणे – मागील पाच वर्षांपासून दिवा डम्पिंग शात्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.मात्र या पाच वर्षात पालिकेला या

निवडणुकीनंतर दिव्याचे प्रदूषित डंपिंग शास्त्रोक्त पध्दतीने बंद होणार Read More »

कोल्हापूरच्या अंबाबाईचे पूर्ववत दर्शन सुरू

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली. आज सकाळी धार्मिक विधीनंतर अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन पूर्ववत

कोल्हापूरच्या अंबाबाईचे पूर्ववत दर्शन सुरू Read More »

नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील बेपत्ता वाघीण अखेर सापडली

गोंदिया नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात बेपत्ता झालेली ‘एनटी-३’ वाघीण अखेर वनविभागाच्या शाेधपथकाला सापडली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने वाघीणीवर उपचार

नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील बेपत्ता वाघीण अखेर सापडली Read More »

३५० वर्षांची परंपरा असलेल्या माटुंगा मरूबाईचा चैत्री नवरात्रोत्सव सुरू

मुंबई- सुमारे ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि माटुंग्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री मरूबाई गावदेवीचा चैत्री नवरात्रोत्सव गुढीपाडव्यापासून धुमधडाक्यात सुरू झाला आहे.या

३५० वर्षांची परंपरा असलेल्या माटुंगा मरूबाईचा चैत्री नवरात्रोत्सव सुरू Read More »

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू

नाशिक नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू Read More »

तामिळनाडूत राहुल गांधी उतरताच हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांकडून अचानक तपासणी

तिरुवनंतपूरम – तामिळनाडूतील निलगिरीमध्ये आज सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने दाखल झाले. ते हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या भरारी

तामिळनाडूत राहुल गांधी उतरताच हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांकडून अचानक तपासणी Read More »

मनमाड-मालेगाव मार्गावर प्रवासी बसचा अपघात

नाशिक नाशिकच्या मनमाड-मालेगाव महामार्गावरील एका गावाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मनमाड-मालेगाव मार्गावर प्रवासी बसचा अपघात Read More »

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

बारामतीबारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार Read More »

अमित शहांची रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा

रत्नागिरीलोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा घेणार आहे. अद्याप रत्नागिरी-सिंधुदु्र्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा

अमित शहांची रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा Read More »

कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

बंगळुरू प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश काल त्यांच्या बंगळुरूमधील घरी मृतावस्थेत आढळले. त्यांना राजाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेले होते,

कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश राहत्या घरात मृतावस्थेत आढळले Read More »

मुंबई वगळता राज्यामध्ये आढळले उष्णाघाताचे ७७ रुग्ण

मुंबई- मुंबई वगळता संपूर्ण राज्यामध्ये १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये म्हणजे ४२ दिवसांत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाल्याची

मुंबई वगळता राज्यामध्ये आढळले उष्णाघाताचे ७७ रुग्ण Read More »

देशात यंदा सरासरी १०४ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्लीदेशात यंदा जून ते सप्टेंबर काळात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

देशात यंदा सरासरी १०४ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज Read More »

सिंगापूरचे पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा

सिंगापूरसिंगापूरचे पंतप्रधान लि हसैन लुंग यांनी पंतप्रधान पदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घोषित केला असून ते येत्या १५ मे रोजी ते

सिंगापूरचे पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा Read More »

आसामच्या एकाच कुटुंबात तब्बल ३५० मतदार संख्या

दिसपूर – देशातील इतर राज्यांप्रमाणे आसाममध्येही लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाळाची रणधुमाळी सुरू आहे.मात्र त्यातच राज्यातील सोनितपूर जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम

आसामच्या एकाच कुटुंबात तब्बल ३५० मतदार संख्या Read More »

बायजूचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा

बंगळुरू बायजू इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जवळपास ७ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला होता.

बायजूचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा Read More »

Scroll to Top