
Maharashtra Budget 2026–27: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना’मुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा – जाणून घ्या कोणते शेतकरी पात्र ठरणार
Maharashtra Budget 2026–27 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे रु. २






















