हातकणंगलेत पंचगंगा काठावरील ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने
तेहरान- हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराण येथील कोम जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज फडकला आहे. हा झेंडा सूडाची निशाणी समजली जाते.यामुळे इराण आणि
नवी दिल्ली – देशाच्या राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीतील एक प्रत लिलावामध्ये तब्बल 48 लाख रुपयांना विकली गेली आहे. या प्रतीचे वैशिष्टय म्हणजे त्यावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर
मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली – जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवर लावला जाणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
रियाध-सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये सध्या ई स्पोर्टस् म्हणजे व्हिडीओ गेमची विश्वकप स्पर्धा सुरू असून ती २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत २१ विविध व्हिडिओ गेम प्रकारातील
कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत
नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या
भुसावळ -मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टदरम्यान पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात
जयपूर – राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील साहवा येथील झाडसर गजिया मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील २८
लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क
मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या
मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे
वायनाड – दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्यवायनाडवायनाडच्या मुंडक्कल, चुरामाला या भागात काल दरडी कोसळून झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातील बळींची संख्या १८५ वर गेली
श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत
नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या
पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही
मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने
मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका
कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व
नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर करून अतुलनीय यश मिळविले. कारगिल
नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर
नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळी वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटायचे. अजित
वायनाड – केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने 117 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण जखमी झाले
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445