
जळगाव-पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज
जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता

जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता

नेरळ – मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून ते माथेरान या पर्यटनस्थळी जाणारी मिनी ट्रेन सेवा येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. पावसाळ्यात १ जूनपासून

मुंबई – शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९४ अंकांनी घसरून ८१,००६ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी

नवी दिल्ली – रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याआधी भारतीय रेल्वेची तिकीटे १२० दिवस आधी आरक्षित

मुंबई- दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा

वाशीम – समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. त्यात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पहाटे

कोल्हापूर – ‘लाडकी बहीण’ सारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्यानंतर आता १००, २०० रूपयांचे स्टॅम्प पेपर म्हणजेच मुद्रांक बंद होणार आहेत.आता सर्व व्यवहार ५०० रुपयांच्या

नंदुरबार- नंदुरबार नगरपालिका हद्दीतील मधुबन कॉलनीत गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत होते. दोन दिवसांपूर्वीही रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पाहावयास मिळाला होता. या घटनेने नागरिकांमध्ये

ब्युनॉस – आयर्सआपल्या वन डिरेक्शन या गीतामुळे जगभरात पोहोचलेला गायक व कलाकार लिअम पेन याचे अर्जेटिनामधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तो ड्रग

चंडीगढ- हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी यांनी आज शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी

मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर

नाशिकधोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली .केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.

मुंबई- लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या रिया पॅलेस १४ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चंद्रप्रकाश

मुंबई – बृहन्मुंबई महानगर पालिकेने सागरी महामार्ग टप्पा २ च्या बांधकामासाठी एका प्रकल्प सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या सल्लागार कंपनीला या कामासाठी ५५९

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

नवी दिल्ली – सहा रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर माध्यमांना ही

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काल कोचिन शिपयार्ड कंपनीचे ५ टक्के शेअर विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ हजार ५४० रुपये प्रतिशेअर किंमतीवर हे शेअर

पुणे – भारताचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रविवारी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार आहेत. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे.

नवी दिल्ली – भारतातील उपग्रह इंटरनेटरून जगातील दोन बड्या उद्योगपतींमध्ये जुंपली आहे. टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या कंपन्यांचे कंपनीचे मालक एलन मस्क आणि जिओचे मुकेश अंबानी सॅटेलाइट

पेण – आंबिवली ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन हर घर योजनेद्वारे पाईप लाईनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडले जात आहे.त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत.

चेन्नई – सॅमसंग इंडिया लिमिटेडमधील गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला संप अखेर मागे घेण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. कामगार कामावर रुजू होणार असल्याचे तामिळनाडू सरकारने प्रसिद्धीला

नवी दिल्ली – देशात सध्या जवळजवळ रोजच एखाद्या विमानात बॉम्ब असल्याचे इशारे मिळत आहेत. आजही दिल्लीहून बेंगळुरु ला जाणाऱ्या अकासा एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना

चिपळूण – मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली. ही घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या महामार्गावरील एका लेनची वाहतूक बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली