
बिबटयांच्या नसबंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका
आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

*अंत्योदय शिधापत्रिकाअसणार्यांनाच लाभ मुंबई- राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विविध योजनांची खैरात सुरू केली आहे.यंदा रेशन दुकानामध्येअंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत

पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या

बिकानेर – राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेवरील नीळकंठ चौकीजवळ २ ऑक्टोबर रोजी ड्रोनद्वारे हेरॉईन टाकल्याप्रकरणी अटक केलेल्या तस्करांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संयुक्त

चंदीगढ – हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहूमत मिळवले असून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची निवड दसऱ्यानंतरच होणार असल्याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज दिली. सैनी यांनाच

सेऊल- उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग याने दक्षिण कोरियाला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.किम जोंग याने सैन्याला तसे आदेश दिले

मुंबई- भारतातील सर्वांत लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतू महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच झाली आहे.सुमारे ७०० टक्क्यांपेक्षा अधिक जड

मुंबई- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली.त्यानुसार रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या सुखोई जेट लढाऊ विमान उड्डाण करणार आहे.उद्या दुपारी ३ ते ४ या कालावधीत सुखोई एसयू-३० एमकेआय हे

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील

फ्लोरिडा – मिल्टन हे या शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ काल फ्लोरिडाला धडकले. ५ व्या श्रेणातील या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे ते तिसऱ्या श्रेणीत आले होते.

बंगळुरु – माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार मुनिरत्न याने एडसची लागण झालेल्या सहा महिला रुग्णांच्या साह्याने कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून स्वतः मंत्रिपद मिळवले

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या

मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार

नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ

मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काल घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना या सोडतीत घर मिळाले आहे. त्यांना पवई

भाईंदर – मिरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बसमध्ये आता ऑनलाइन पेमेंट म्हणजेच युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.या परिवहन विभागाने त्यासाठी सातत्याने चाचण्या घेऊन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते २१ व्या एसियन इंडिया समिट व १९

मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान

मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने

सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.