
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार नाहीत
रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती

रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती

मुंबई – दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यंदाचे रावण दहन हे अखेरचे

हैदराबाद – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणात पोलीस उपअधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याने काल तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ

मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून

महाराष्ट्राला पहिली महिलामुख्यमंत्री कधी मिळणार?फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला

व्हिएनतान – सध्याचा काळ विस्तारवादाचा नसून युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज लाओस येथील १९ व्या पूर्व

मुंबई – रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड

मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच

अमरावती- अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर टायर फुटल्यानंतर आग लागली. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सुखरूप बाहेर

परभणी- गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या दुसलगाव पाटी परिसरात टेम्पो आणि स्कूल बसचा आज दुपारी अपघात झाला. स्कूल बस चालक असलेले जय भगवान महासंघ संघटनेचे परभणी

नागपूर – उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी दिला जात नाही,असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यात उद्या तीन महत्त्वाचे मेळावे होणार असून या मेळाव्यातील भाषणांविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पाॅडकास्टही आहे

मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये

पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल आज संभाजीराजे यांनी केला. ते

नवी दिल्ली- लेबनॉनसह ३० देशांत कार्यरत असलेली इस्लामिक कट्टरपंथी संघटना हिज्ब उत तहरीरवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतात बंदी घातली. हिज्ब उत तहरीरीला केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी संघटना

पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह

लंडन – जग अण्वस्त्रमुक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निहोन हिडांक्यो या जपानच्या संस्थेला रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. निहोन हिदांक्यो या

पुणे- ‘सेव्हन प्लस वन’ इतकी क्षमता असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करू नये,अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली. एका

ढाका- हिंदूंच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बांगलादेशातील सतखीरा येथील जशोरेश्वरी मंदिरातील काली देवीचा सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी बांगलादेश

भाईंदर- मीरा -भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.या शिवाय

मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मरोळ-मरोशी येथील ९० एकरचा भूखंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या पुनर्वसन

हैद्राबाद – महानगर पालिकेत सहाय्यक अभियंता पदावर काम करणाऱ्या आपल्या पत्नीचे कारनामे तिच्याच पतीने उघड केल्याचा प्रकार हैद्राबाद मध्ये घडला आहे. पत्नीबरोबर झालेल्या बेबनावाचा बदला

जे. जयललिता (तामिळनाडू)जयराम जयललिता या भारतातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाकांक्षी महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातात. अम्मा या नावाने प्रसिद्ध असलेल्या जयललितांनी 1991 ते 2016 दरम्यान

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच सरकारने आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्याबाबतीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड