
पोद्दार रुग्णालयात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करणार
मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील

फ्लोरिडा – मिल्टन हे या शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ काल फ्लोरिडाला धडकले. ५ व्या श्रेणातील या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे ते तिसऱ्या श्रेणीत आले होते.

बंगळुरु – माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार मुनिरत्न याने एडसची लागण झालेल्या सहा महिला रुग्णांच्या साह्याने कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून स्वतः मंत्रिपद मिळवले

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या

मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार

नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ

मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काल घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना या सोडतीत घर मिळाले आहे. त्यांना पवई

भाईंदर – मिरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बसमध्ये आता ऑनलाइन पेमेंट म्हणजेच युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.या परिवहन विभागाने त्यासाठी सातत्याने चाचण्या घेऊन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते २१ व्या एसियन इंडिया समिट व १९

मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान

मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने

सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.

मुंबई – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदीर देवस्थानसाठी सुमारे १०० कोटी रुपये किंमतीची २४ एकर जागा मिळणार आहे.त्यामुळे तेथील आध्यात्मिक,तीर्थक्षेत्र

कल्याण- गरबा बघण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा ट्रान्सफॉर्मरच्या वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. कल्याणच्या खडकपाडा परिसरात काल रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृत मुलाचे नाव

वैजापूर – समृद्धी महामार्गावर बस व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे ५ वाजता हा

पुणे- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत डेरेमळा येथे आज सकाळी बिबट्याने हल्ला करुन ४० वर्षीय महिलेला ठार केले. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे

जहानाबाद – बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील कडौना पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ८३ वर झालेल्या एका अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू जखमी झाले आहेत.आज सकाळी एका

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व उमेदवार मुस्लिम आहेत. याआधी वंचितने

नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यात जन्म, कोडाई कॅनल, मुंबईत उच्च शिक्षण आणि राजकीय कर्मभूमी राजस्थान असे वसुंधराराजे शिंदेंबाबत घडले. राजकारणाचे बाळकडू तर त्यांना घरातूनच मिळाले. आई राजमाता