
वझिरीस्तानात चकमक! पाकिस्तानचे ६ जवानांचा मृत्यू
कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर

कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर

मुंबई – नायगावच्या बीडीडी चाळीला महाविकास आघाडीचे सरकारअसताना शरद पवारनगर हे नाव देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने आता हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अक्रा – घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवले आहे.

मुख्यमंत्री दुर्गा …. सुषमा स्वराज (दिल्ली)राजकारणात असूनही जनतेची लाडकी असलेली जी व्यक्तिमत्त्वे आहेत त्यात सुषमा स्वराज यांचे नाव आहे. हरियाणात जन्म झालेल्या सुषमा स्वराज या

कोल्हापूर – काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर येथे आश्वासन दिले की, आमची सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे 50 टक्के आरक्षणाची

चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावाजवळ उलटली. या बसमध्ये ६० विद्यार्थी होते त्यातील सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत.विद्यार्थ्यांना घेऊन

यवतमाळ – शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी कुंपणाच्या तारेत सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा धक्का लागून एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.काल पहाटेच्या दरम्यान ही घटना

मुंबई- यंदा नवरात्र उत्सवानिमित्त दादरच्या फूल बाजारात फुलांची आवक वाढली असल्याने फुलाचे दर ६० टक्क्यांनी घसरले आहेत.त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसत असला तरी ग्राहकांकडून मोठी

नवी दिल्ली- इंडिगो एअरलाइन्सच्या तिकीट बुकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे लोकांना आज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.स्लो नेटवर्कमुळे आणि सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंग प्रणालीसह वेबसाईटवर परिणाम

पुणे- पंढरपूर पुणे पालखी मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी आग लागली .पंढरपूर आगाराची ही बस पुण्याला निघाली होती. बस वाडीकुरोली गावा जवळ आली
मुंबई – निष्ठावंत शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ ला ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते.त्यापूर्वी ते मुंबई

नवी दिल्ली – नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागातून मासून

मुरूड जंजिरापावसाळ्यात बंद असलेला मुरूडचा प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग कालपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याची माहिती मुरूड – अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.पावसाळ्यात

संगमेश्वर- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण येथील प्रवाशांची गेल्या २५ वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.एसटी महामंडळाने रत्नागिरी-पुणे ही रातराणी शिवशाही गाडी चिपळूणमार्गे १ ऑक्टोबरपासून

जळगाव-पाचोरा येथे २७ वर्षीय युवक लखन रमेशलाल वाधवानी गरबा खेळण्यासाठी एका मंडळात गेला होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला खासगी

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात असलेल्या आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला टाळे ठोकल्याची घटना घडल्याने मोठा वादंग निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि उपजिल्हाधिकारी

भिवंडी- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली . या गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा

माले – मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू रविवारी भारत भेटीवर येणार आहेत. ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत त्यांचा भारतात मुक्काम असेल. भारत व मालदीवमध्ये व्यापार

मुंबई- मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार ६ ऑक्टोबर रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये मुख्य मार्गावर ठाणे

पालघर – डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी संशयित हालचाली करणारी बोट दिसल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संशयित बोट शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम

मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ६ तासांदरम्यान विमानतळावरुन कोणत्याही विमानाचे उड्डाण

मुंबई – अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने केलेल्या नियुक्तीला आव्हान देणारी विजय पालांडे याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली. पालांडेवर दिल्लीस्थित

पश्चिम बंगाल म्हटले की, अलीकडच्या राजकारणातील मार्क्सवादी नेते ज्योती बसू आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ही दोन नावे सहजी आठवतात. ममता बॅनर्जी आता 69

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवड्यात लागू होणार म्हणताना शिंदे सरकारने आठवड्यात दोनदा मंत्रिमंडळ बैठका घेऊन 70 निर्णयांचा मुसळधार पाऊस पाडला. आजवर अनेक विधानसभा