
India Pakistan Peace Appeal: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या 1 वर्षानंतर भारत-पाकचे 117 दिग्गज एकत्र; पीएम मोदी आणि शेहबाज शरीफ यांना पत्र लिहित केले ‘हे’ आवाहन
India Pakistan Peace Appeal: ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेला 1 वर्ष पूर्ण होत आले असतानाच, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी दोन्ही बाजूंच्या दिग्गजांनी पुढाकार घेतला






















