
पहलगामचा बदला! मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर! 9 तळ उद्ध्वस्त! पाकिस्तानात घुसून हल्ला! दहशतवादी मसूरचे कुटुंब ठार
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर