
मुंबईच्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार गायब होऊ लागले
मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच
मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच
अमरावती- अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर टायर फुटल्यानंतर आग लागली. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सुखरूप बाहेर
परभणी- गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या दुसलगाव पाटी परिसरात टेम्पो आणि स्कूल बसचा आज दुपारी अपघात झाला. स्कूल बस चालक असलेले जय भगवान महासंघ संघटनेचे परभणी
नागपूर – उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी दिला जात नाही,असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यात उद्या तीन महत्त्वाचे मेळावे होणार असून या मेळाव्यातील भाषणांविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पाॅडकास्टही आहे
मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये
पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल आज संभाजीराजे यांनी केला. ते
पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह
पुणे- ‘सेव्हन प्लस वन’ इतकी क्षमता असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करू नये,अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली. एका
भाईंदर- मीरा -भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.या शिवाय
मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मरोळ-मरोशी येथील ९० एकरचा भूखंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या पुनर्वसन
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच सरकारने आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्याबाबतीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड
आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
*अंत्योदय शिधापत्रिकाअसणार्यांनाच लाभ मुंबई- राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विविध योजनांची खैरात सुरू केली आहे.यंदा रेशन दुकानामध्येअंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत
पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या
मुंबई- भारतातील सर्वांत लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतू महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच झाली आहे.सुमारे ७०० टक्क्यांपेक्षा अधिक जड
मुंबई- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली.त्यानुसार रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार
नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या सुखोई जेट लढाऊ विमान उड्डाण करणार आहे.उद्या दुपारी ३ ते ४ या कालावधीत सुखोई एसयू-३० एमकेआय हे
मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.
लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील
मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.
मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार
नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ
मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत