
८ डिसेंबरपासून सैलूत केशवराज महाराजांची यात्रा
परभणी – सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजर्या

परभणी – सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजर्या

सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे . गार्डी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने

मुंबई – इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडली आणि तुतारी हाती घेतली. राष्ट्र्वादी

दहिवडी – माण तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबाची वार्षिक यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त श्री खंडोबा व माता म्हाळसादेवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यासाठी महिलांनी

मुंबई – राज्य विधानसभेच्या एकतर्फी निकालांमुळे ईव्हीएम यंत्राबद्दल सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील

नंदुरबार- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक दत्त यात्रोत्सव १४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा नवीन रथातून दत्तप्रभूच्या

सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा
मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा

नाशिक- द्राक्ष बागायतदारांनी कडाक्याच्या थंडीचा धसका घेतला असताना काल रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या,

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च

पुणे- पुणे शहरात दोन दिवसांत पाच हत्यांच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.पहिली

सावंतवाडी – तालुक्यातील कुणकेरी लिगाचीवाडी येथील दत्त मंदिरात येत्या शनिवारी ७ डिसेंबरपासून २७ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दत्त जयंती दिवशी

कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर

मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन

जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा

मुंबई – हरिद्वारमध्ये माझे अपहरण करण्यात आले होते.अपहरणकर्त्यांनी माझ्याकडून साडेसात लाख रुपये खंडणी उकळली आणि माझी सुटका केली. हा प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट नव्हता, असे स्पष्टीकरण

मुंबई – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तीन कार्यालयांवर काल जीएसटी विभागाने छापे टाकले. ही छापेमारी आज दुसर्या दिवशीही सुरुच होती.जीएसटी

मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर होईल हे जाहीर झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी

जळगाव – ईव्हीएमवर मतदान घेण्याच्या विरोधात जळगावमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना

मुळशी – कुस्ती क्षेत्रात नाव कमावलेल्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी (३०) याचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. जिममध्ये व्यायाम