
१५ साखर कारखान्यांवर जप्ती! २४६ कोटी ४५ लाखांची थकबाकी
मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे.

मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे.

मुंबई – कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबई उपनगरातील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७०

मुंबई- देशभरात वाढत्या महागाईने कहर केला आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत थेट ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी

Raj Thackeray | गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) राज्यातील सर्व बँकांमध्ये मराठीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा

मुंबई – तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणार अशी घोषणा करीत टॅक्सी , रिक्षा , खाजगी वाहने यांना डावलून राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केली.

मुंबई-एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा पुरेसा निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना फक्त ५६ टक्केच पगार दिला जाणार आहे.

मुंबई- पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच ‘वेव्हज’ केंद्र सरकारच्यावतीने १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडणार आहे.

मुंबई – कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

Ajit Pawar on Sharad Pawar | विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार कार्यक्रमाचे पिंपरीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit

Congress national convention in Gujarat | नुकतेच अहमदाबाद (Ahmedabad) येथे काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशन (AICC) पार पडले. या अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun

मुंबई- 26/11/2008 या दिवशी मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 116 जणांचे प्राण गेले. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला 27

मुंबई-घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 50 रुपये वाढविला, पेट्रोल आणि डिझेल यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याची घोषणा कालच झाली. यामुळे खिशाला फटका बसणार हे स्पष्ट झाले.

कोल्हापूर- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रशांत कोरटकरला आज जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची कळंबा तुरुंगातून सुटका होणार आहे.या

मुंबई- पालघर तालुक्यातील श्री क्षेत्र माकुणसार येथील श्री चामुंडा देवीचा वार्षिक यात्रा उत्सव यंदा बुधवार १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने दिवसभरात अभिषेक

मुंबई – १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमने आपल्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्याच्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल

Aaple Sarkar portal | राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ पोर्टल (Aaple Sarkar portal) पुढील पाच दिवस बंद राहणार आहे.

धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात १३ पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ३५ आरोपी आढळले असून २१ आरोपी फरार आहेत. याप्रकरणी थेट पुजाऱ्यांचा संबंध

मुंबई- एखादी महिला कुमारिका आहे की नाही याची खात्री करण्यासाठी कौमार्य चाचणी केली जाते. वैद्यकीय एमबीबीएसअभ्यासक्रमात या चाचणीचा अभ्यास समाविष्ट आहे. पण विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अशी

सांगली – सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश पाटील यांनी त्यांच्या नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबाच्या लक्षात

मुंबई – मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे सोलापूरच्या चंद्रकांत धोत्रे(६०) या व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एका कार्यकर्त्याचे

पुणे -स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घेण्याचा अर्ज

Renaming Of Khuldabad To Ratnapur | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) येथे असलेल्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.

मुंबई- दुर्दैवी मृत्यू झालेली तनिषा भिसे हिला पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाने अतिशय क्रूरपणाची वागणूक दिली. तिला शस्त्रक्रियेसाठी पूर्ण तयार केले, पण 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मिळाले