
१५ ऑगस्टपासून मुंबईत पालिकेची खड्डेमुक्ती मोहीम
मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम
मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम
मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११
पाटण – सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला होता , पण यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून
मालेगाव -अजित पवारांच्या खांद्यावर पक्षाची पूर्ण जबाबदारी आली आणि त्यांचे वागणे बदलले. त्यांचा रोखठोकपणा गायब होऊन राजकारणी चेहरा सजग झाला आहे. मुस्लिमांना याचा प्रत्यय आला.
अंमळनेर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान आज अंमळनेर येथे शेताच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. जळगाव दौऱ्यादरम्यान अजित पवार शेतकर्यांच्या बांधावर गेले. तिथे पिकांची
अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आल्याने खळबळ उडाली. अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची
सोलापूर- अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या
मुंबई : लोकल सेवेचा सतत होणारा खोळंबा, लोकलची गर्दी यावर कोणताही तोडगा रेल्वे प्रशासनांकडून काढण्यात येत नाही त्यामुळे हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनोखे
छत्रपती संभाजीनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौर्यावर असताना त्यांच्या विरोधात मराठा आरक्षणावरून घोषणाबाजी करण्यात आली तर बीड दौर्यात त्यांच्या ताफ्यावर सुपार्या फेकण्यात आल्या.
नागपूर- महायुतीत अजित पवार यांना का घेतले? असे भाजपा नेते खासगीत विचारतात. आता संघाने देवेंद्र फडणवीस यांना हाच सवाल करीत म्हटले की, तुम्ही आमच्या पदाधिकार्यांना
मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा
रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची
मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत
मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभरीदेखील गाठणे अवघड होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे
*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च
*उद्योगमंत्री उदय सामंतयांची माहिती रत्नागिरी – नाणार पाठोपाठसागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध
बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध
मुंबई- चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? असा सवाल करत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका
मुंबई – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर चढला आहे. महाविकास आघाडीला मात देण्यासाठी आणि सत्ता
कोल्हापूर- कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्म झाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील
धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ होत आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445