
राज्यभरात पावसाचा जोर कायम! शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई – राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Torrential rains across Maharashtra)कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पूरस्थिती (flood)निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले






















