
देशात कोरोना संसर्गात वाढ महाराष्ट्रात ५१० सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली – देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या देशात एकूण ४,३०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १,३७३, तर महाराष्ट्रात ५१० सक्रिय

नवी दिल्ली – देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या देशात एकूण ४,३०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १,३७३, तर महाराष्ट्रात ५१० सक्रिय

पणजी – एका बसचे चाक पायावरून गेल्याने ४० टक्केपेक्षा जास्त कायमचे अपंगत्व आलेल्या भिकाजी सावंत या मच्छीमाराला उत्तर गोव्यातील एका न्यायालयाने व्याजासह २२.४ लाख रुपयांची

सोलापूर–सोलापूर जिल्ह्यात तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या आशाराणी भोसले या विवाहितेने सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांनाच

मुंबई- महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी १९८७ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला ३८ वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता

नाशिक – ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून बडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Maharashtra Crop Damage Compensation | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) निवडणुकीपूर्वी लागू केलेले सुधारित पीक नुकसान भरपाईचे (crop damage compensation) नियम रद्द केले असून, यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या

कोल्हापूर – लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून लिव्ह-इनमधील प्रेयसीची प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात घडली.

छत्रपती संभाजीनगर– आषाढी वारीनिमित्त पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान यंदा १८ जूनला पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. यावर्षी नाथ महाराजांच्या पालखीला चांदीपासून बनविलेल्या रथाचा साज

Mumbai News | महाराष्ट्रात आतापर्यंत मराठी भाषा बोलण्याचा आग्रह, दुकानावरील पाट्या मराठी असाव्यात, यावरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पेंग्विनची नावे मराठी असावीत, यावरून

मुंबई – १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. यात सर्व महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला

MSRTC Employee Benefits | राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, जून 2025 पासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री

मुंबई– सात जूनला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून या काळात राज्यातील सर्व पशुधन बाजार बंद करण्याचा आदेश राज्य गोसेवा आयोगाने दिला

मुंबई –वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुरू झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कामकाजावर विशेष बैठक

छत्रपती संभाजीनगर – सिल्लोडमध्ये शासकीय प्रमाणपत्रासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नाही. यामुळे आज धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला मोक्कातून दोषमुक्त करावे, अशी मागणी कराडच्या वकिलाने आज न्यायालयात केली. या प्रकरणावर

मुंबई – महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके

Military Training in Primary Education | महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई – मागील १५ दिवसांत मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही धरण क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवल्याने

मुंबई – दक्षिण मुंबईतील पालिकेच्या ‘ए’ विभागात कुलाबा येथील १० ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने १

सांगली- कृषी विभागाच्या योजनांसाठी राज्यातील शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकरी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात, तसेच त्यांना शेतकरी ओळख

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणातसध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांना बळ मिळाले आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून

छत्रपती संभाजीनगर – विट्स हॉटेलचा लिलाव हा उबाठा नेते अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे वादात अडकला. त्यानंतर आता या लिलाव प्रक्रियेतून आपला मुलगा सिद्धांत बाहेर पडत

मुंबई– नागपूर ते मुंबई हा प्रवास आता पूर्णपणे विनाअडथळा आणि जलद होणार आहे. समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा गुरुवार ५ जूनपासून प्रवाशांसाठी खुला होत आहे.

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकल सेवा आज काही काळ विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे दुपारच्या सुमारास या मार्गावरील गाड्या