
सोयाबीन दरात घसरण सणासुदीत शेतकरी चिंतेत
सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट
सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट
सोलापूर – १२५ तोळे सोने घालून मिरवणार्या चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून अर्ज भरण्याच्या
सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या
कराड- रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.
मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच
मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन
रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई येथे राहणारे प्रथम म्हात्रे आणि
मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी
चंद्रपूर – जिल्ह्यातील वाघीण आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहे. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात होत्या. त्यातील एक वाघीण पकडून काल
मुंबई- महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पहाटे आणि सायंकाळी वातावरणात गारवा आणि दुपारी उकाडा असे आहे. मात्र ऑक्टोबर हिटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.
पुणे- पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर काल दरोडा पडला. मध्यरात्री चोरट्यांनी औंध-बाणेर रस्त्यावरील असलेले चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचे शटर उघडले. दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून
मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विविध राजकीय पक्षांचे ९ माजी नगरसेवक आपले नशीब अजमावणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६ माजी नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.
मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. दिवाळी भेटीचे वाटप करण्यापासून
पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रसायन रिसायकलिंग करणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला.काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा- नाश्त्यापासून ते बैठक, रॅली,सभा,जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना
मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम
मुंबई- भारताचा इतिहास ज्या सिंधु संस्कृतीपासून सुरू होतो त्या इसवी सन पूर्व 1000 ते 3000 काळातील सिंधु संस्कृतीच्या लिपीचा अर्थ उलगडण्यास लिपीकार यश देवम या
मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उबाठाचे महेश सावंत आणि
वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर
कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. हलमत खडीजवळ शेतात वैरण काढण्यास गेलेल्या दोघा शेतकऱ्यांना हा
मुंबई- यंदा दिवाळीचा सण तोंडावर आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना दिवाळीच्या आधी सप्टेंबरचा पगार
इचलकरंजी- मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग रब्बीच्या हंगामातील पेरणीकडे वळलेला दिसत आहे.रब्बी हंगामातील ज्वारी,हरभरा आदी पिकांच्या पेरणीची लगबग
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445