महाराष्ट्र

शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ७३ हजारावर बंद

मुंबई जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या सत्रांत वाढून बंद झाले. सेन्सेक्स ११४ अंकांनी […]

शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ७३ हजारावर बंद Read More »

वणी- नाशिक मार्गावर अपघात महिला पोलिसांसह दोघांचा मृत्यू

नाशिक वणी- नाशिक मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप आणि चारचाकीची धडक झाली. या धडकेत चारचाकीतील एक नाशिक शहर

वणी- नाशिक मार्गावर अपघात महिला पोलिसांसह दोघांचा मृत्यू Read More »

छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक व्हायरल

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या आगामी चित्रपटात अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांची मुख्य भुमिका रेखाटत

छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक व्हायरल Read More »

मुंबईत अदानीची वीज दरवाढ रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी

मुंबई- राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. मुंबईकरांनाही उन्हाच्या तडाख्याला तोंड द्यावे लागत आहे.अशातच अदानी कंपनीने मुंबईतील ग्राहकांना वीज दरवाढीचा

मुंबईत अदानीची वीज दरवाढ रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी Read More »

मुंबईत येत्या शनिवारपासून ३ दिवस उष्णतेची लाट येणार

मुंबई- मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तापमानाचा पारा पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. येत्या शनिवार ,रविवार आणि सोमवार या

मुंबईत येत्या शनिवारपासून ३ दिवस उष्णतेची लाट येणार Read More »

कराडच्या वराडे गावामध्ये आढळले मऊ पाठीचे कासव

कराड- तालुक्यातील वराडे गावामध्ये राहणारे शेतकरी चंदन रघुनाथ हजारे यांच्या शेतामध्ये दुर्मिळ समजले जाणारे मऊ पाठीचे कासव आढळून आले आहे.ही

कराडच्या वराडे गावामध्ये आढळले मऊ पाठीचे कासव Read More »

जतमध्ये टॅकर चालकाचे कामबंद आंदोलन सुरू

सांगलीराज्यातील गावागावात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने प्रशासनाकडून गावात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ऐन दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यात

जतमध्ये टॅकर चालकाचे कामबंद आंदोलन सुरू Read More »

आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो

पुणे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात रोड शो करणार आहेत . महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील

आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो Read More »

आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द होणार

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा उद्या प्रसिध्द होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात

आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द होणार Read More »

रेल्वेच्या सामान्य डब्यातील प्रवाशांसाठी २० रुपयात जेवण

मुंबई मेल-एक्स्प्रेसच्या सामान्य कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने जन आहार भोजनाची व्यवस्था केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने

रेल्वेच्या सामान्य डब्यातील प्रवाशांसाठी २० रुपयात जेवण Read More »

तेलुगू देसम पार्टीचे पी चंद्रशेखर देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

अमरावती- आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाकडून पी चंद्रशेखर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. चंद्रशेखर यांनी त्यांच्या निवडणूक

तेलुगू देसम पार्टीचे पी चंद्रशेखर देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार Read More »

पाच नद्यांचे वरदान असलेल्या वाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

पालघर-जिल्ह्यातील बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. मात्र यंदा

पाच नद्यांचे वरदान असलेल्या वाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई Read More »

रमाबाई नगरच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार

मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि एसआरए प्राधिकरणाच्या संयुक्तिक भागीदारी पध्दतीने राबविण्याचा निर्णय

रमाबाई नगरच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार Read More »

कॉसिस कंपनी काळ्या यादीत बेस्ट उपक्रमाने दिला दणका

मुंबई- बेस्ट उपक्रमाला ७०० डबल डेकर बसेसचा पुरवठा करण्याबाबत सतत चालढकल करत आलेल्याकॉसिस कंपनीला अखेर काळ्या यादीत टाकले आहे. बेस्ट

कॉसिस कंपनी काळ्या यादीत बेस्ट उपक्रमाने दिला दणका Read More »

शरद पवारांपुढे अचानक नवे संकट उभे अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह दिले

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडून निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह काढून घेतले आणि शरद पवार गटाला

शरद पवारांपुढे अचानक नवे संकट उभे अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह दिले Read More »

बच्चू कडूंना मैदान दिले! पैसे भरले! पावती दिली पण अमित शहा येणार म्हणताच पोलिसांनी कडूंना हाकलले

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यासह सर्वचजण एकवटले आहेत. यामुळे

बच्चू कडूंना मैदान दिले! पैसे भरले! पावती दिली पण अमित शहा येणार म्हणताच पोलिसांनी कडूंना हाकलले Read More »

कापूरबावडी जोडरस्ता प्रकल्पात २ हजार झाडांची कत्तल होणार

ठाणे- शहरातील घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी फोडण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख असा जोडरस्ता बांधला जाणार आहे. मात्र त्यासाठी तब्बल २१९६ झाडांची कत्तल

कापूरबावडी जोडरस्ता प्रकल्पात २ हजार झाडांची कत्तल होणार Read More »

नाशिकमध्ये धावत्या एसटीला अचानक आग! जीवितहानी नाही

नाशिक नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर धावत्या बसला अचानक आग लागली. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. बस चालकाने

नाशिकमध्ये धावत्या एसटीला अचानक आग! जीवितहानी नाही Read More »

अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर – प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला

अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्याला भीषण आग Read More »

लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनच्या राजाची यात्रा साजरी

कोल्हापूर दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्येही या

लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनच्या राजाची यात्रा साजरी Read More »

पुण्यात मोदींच्या सभेसाठी मोठा पोलीस फौजफाटा

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर होणार आहेत. ते भाजपा महायुतीचे

पुण्यात मोदींच्या सभेसाठी मोठा पोलीस फौजफाटा Read More »

मुंबईकरांना रेल्वेच्या एसी लोकलचा ताप

मुंबईमुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून सुरु करण्यात आलेली एसी लोकलच मुंबईकरांचा ताप वाढवत आहे. आज कल्याण येथून सकाळी पावणेनऊ वाजता

मुंबईकरांना रेल्वेच्या एसी लोकलचा ताप Read More »

राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीमध्ये जाहीर सभा

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सध्या सुरू आहे. सोलापूरमध्ये २६ एप्रिल तर

राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीमध्ये जाहीर सभा Read More »

रासायनिक प्रदूषणामुळे ऐरोली खाडीत हजारो मृत माशांचा खच

नवी मुंबई- औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लहान-मोठ्या रासायनिक कारखान्यांतील दूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका दरवर्षी जलचरांना बसत

रासायनिक प्रदूषणामुळे ऐरोली खाडीत हजारो मृत माशांचा खच Read More »

Scroll to Top