
आता मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतीची दुरुस्ती होणार !
१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र
१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र
वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू
नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी
मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ
मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द केली.यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली
मुंबईभारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन
मुंबई- मुंबई-कोस्टल रोडवरील दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा आज रात्री ९ वाजल्यापासून २ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद
कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने काल तब्बल ७१ तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा
मुंबई- मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेलहून
मुंबई- मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या रविवार १ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.यादिवशी मध्य रेल्वेच्या मध्य मार्गावर
मुंबई – महापालिकेच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात येत्या सोमवार २ सप्टेंबर रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.वेरावली जलाशय येथे ९०० मिलीमीटर
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
मुंबर्ई- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी म्हणून पंतप्रधान बीकेसीच्या जिओ वर्ल्ड येथे आल्यावर काँग्रेसकडून आज बीकेसी येथे ‘पंतप्रधान
पालघर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पाडले. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात मोदी यांनी सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ल्यावर शिवाजी
पुणे – डीजे आणि लेजर लाईटचा मानवाच्या आरोग्यास परिणाम होतो. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
मुंबई – यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याच्या सुचना मुंबई हायकोर्टाने सरकारला दिल्या.मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
मिरज – प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे मिरज-बेळगाव-मिरज विशेष रेल्वे सेवेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.या विशेष रेल्वे गाडीला विशेष दर्जा देण्यात आल्याने या सेवेसाठी सुपरफास्ट
सांगली-मिरज तालुक्यातील समडोळी येथे प्रथमाचार्य आचार्य शांती सागरजी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार ५ सप्टेंबर रोजी महामहोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि
मुंबई- गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. वसई,पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे.ही गाडी
इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली
कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात
अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी
पालघर – पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. या बंदराला या परिसरातील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यातून