
पंढरपुरातील कॉरिडॉर रद्द करा! मागणीसाठी विठुरायाला दुग्धाभिषेक
पंढरपूर – देशातील उज्जैन व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मात्र,येथील स्थानिक व्यापारी व नागरिक आणि महाविकास आघाडीनेदेखील यास

पंढरपूर – देशातील उज्जैन व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मात्र,येथील स्थानिक व्यापारी व नागरिक आणि महाविकास आघाडीनेदेखील यास

मुंबई – भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांची भाषणे झाली. यातील

नागपूर- महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’तर्फे (ओसीडब्ल्यू) उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पेंच ४ एक्स्प्रेस फीडरवर २० तास शटडाऊन असल्याने उद्या

आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. ही केवळ धमकीच असल्याचे

मुंबई – देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी IRCTC.CO.IN ही वेबसाईट आज सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. यावेळी सायबर हल्ल्याची शंका उपस्थित झाली

नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी

मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी

अहमदाबाद – गुजरात राज्यातील जुनागढ परिसरात आज सकाळी कार अपघात झाला. या घटनेत दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधी क्रांती चौकात आज ईव्हीएमविरोधात आंबेडकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी करत ईव्हीएमनचे प्रतिकात्मक दहन केले.

पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा

पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक- नाफेडच्या माध्यमातून उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय

मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते सदा खोत आणि भाजपा आमदार

मुंबई – आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, झारखंड, कर्नाटक, लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांचा विजय हे सर्व

सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी

मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही. सरकार कसे आले याबाबत महाराष्ट्रातील

मुंबई – आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांचा शपथविधी होत असताना भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

नाशिक- हिंदू तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी आज सकाळी नाशिकातील पिंपळगाव पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.या मोर्चात भाजपाच्या आमदार देवियानी फरांदेदेखील

पुणे- दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लताबाई बबन धावडे (५०)असे मृत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसाचा गळीत ऊस हंगामाला तडाखा बसला. या पावसाचा सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना

सांगली – वाळवा तालुक्यातील बंधार्यानजीक वारणा नदीत मोठ्या प्रमाणात मळीसद़ृश रसायन मिसळले गेल्याने नदीपात्रात दुर्मिळ मासे मृत्युमुखी पडत आहेत.आधीच बागणी परिसरात दूषित पाण्याने कावीळसद़ृश आजाराचे

अकोला- अकोट तालुक्यातील कावसा-कुटासा रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकी आणि वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर ४ जण गंभीर जखमी झाले.या अपघातात अविनाश मांगीलाल

नारायणगाव – जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) बहाल केले आहे. जीआय मानांकन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मानांकन समितीने स्वीकारला आहे. भारत