
मध्यान्ह भोजन विषबाधा रोखण्यासाठी सरकार ॲक्शनमध्ये, घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Mid-day Meal Rule: महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी मध्यान्ह भोजन योजनेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Maharashtra Mid-day Meal Rule) जारी केली आहेत.






















