
पाकिस्तानवरही तिरंगा फडकेल फडणवीस यांचा ‘महाआशावाद’
मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून

मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि

रत्नागिरी- राज्यातील ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील१ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा

मुंबई- मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे

शिर्डी- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई मंदिरात फुले,हार नेण्यास असलेली बंदी उठवली आहे.राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित ‘मॅच फिक्सिंग द नेशन एट स्टेक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन दिवस पुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने १२ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.हा मेगा

पुणे – पुण्याच्या हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील ३ मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत तिसर्या मजल्यावर

नवी मुंबई- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लागू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत

नंदुरबार – देशातील आदिवासींची संख्या 8 टक्के आहे. त्यांना 8 टक्के भागीदारी मिळाली पाहिजे. मात्र, वनवासी म्हणत आदिवासींची दिशाभूल केली जाते. आम्ही आदिवासींना सरकारमध्ये अधिकार,

मुंबई – पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवटची सभा आज मुंबईत शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महायुतीला

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या प्रमाणावर राज्यातील शिक्षकांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या २ दिवस अगोदर शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षक

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. दिवसभरातील अस्थिरतेअंती दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११० अंकांनी

मुंबई – विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या तीन दिवसांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे.विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी होणार्या परीक्षा पुढे ढकलल्या

नंदुरबार – अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्र ही अतिदुर्गम श्रेणीत मोडतात.त्यामुळे निवडणूक आयोगाने या पाच मतदान केंद्रांवरील मतदानाची वेळ २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून शहरातील सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. सीपीआरची ब्लड बँक मध्ये अवघ्या ११ पिशव्या

कोल्हापूर – कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणार्या महालक्ष्मी एक्स्प्रेस व कोल्हापूर-तिरुपती मार्गावर धावणार्या हरिप्रिया एक्स्प्रेसला दोन जादा डबे जोडण्याची घोषणा रेल्वेने केली. त्यानुसार कालपासून दोन जादा डबे

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा हा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन दिवसांत पाच सभा घेणार आहेत. ते एक दिवस साताऱ्यात मुक्कामही करणार आहेत. विधानसभा

पुणे – महापालिकेची मुख्य इमारत तसेच शहरातील इतर कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास त्यांना महापालिकेच्या आवारात प्रवेश

निफाड – कोटमगाव- पिंपळगाव बसवंत रस्त्यावर रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.वनविभागाने घटनास्थळी पोहचून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. कोटमगावपासून एक किलोमीटर अंतरावर

नाशिक- परतीच्या पावसाने जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात होणारी नव्या लाल कांद्याची आवक कमालीची घटली आहे.या दोन्ही परिस्थितीमुळे घाऊक

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांना उघडे पाडण्यासाठी नेते मंडळी वाट्टेल त्या थराला जात आहेत. जोरदार चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीत आज माजी न्यायाधीश चांदिवालही