
दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
पुणे- दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लताबाई बबन धावडे (५०)असे मृत

पुणे- दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लताबाई बबन धावडे (५०)असे मृत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसाचा गळीत ऊस हंगामाला तडाखा बसला. या पावसाचा सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना

सांगली – वाळवा तालुक्यातील बंधार्यानजीक वारणा नदीत मोठ्या प्रमाणात मळीसद़ृश रसायन मिसळले गेल्याने नदीपात्रात दुर्मिळ मासे मृत्युमुखी पडत आहेत.आधीच बागणी परिसरात दूषित पाण्याने कावीळसद़ृश आजाराचे

अकोला- अकोट तालुक्यातील कावसा-कुटासा रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकी आणि वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर ४ जण गंभीर जखमी झाले.या अपघातात अविनाश मांगीलाल

नारायणगाव – जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) बहाल केले आहे. जीआय मानांकन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मानांकन समितीने स्वीकारला आहे. भारत

रत्नागिरी – नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबाद दरम्यान कोकण रेल्वे

मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश

अकोला- निवडणुकीच्या ६० दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज

कोल्हापूर – एकीकडे महायुती सरकार स्थापन झाले आहे पण अजूनही विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. आज शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई- मानवी हक्क, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ यांसारखी नावे ट्रस्टच्या नावात नसावीत, असे मनाई करणारे धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. असे

विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनासाठी सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये आमदारांची लगबग दिसून आली. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत

मुंबई – प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या परिसराचा विकास आणि आसपासची सुधारणा करण्यासाठी तब्बल ४९३.९२ कोटी रुपयांची तरतूद केली. उपलब्ध निधीतून या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा

मुंबई- मुंबईत विधान भवनात नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या

कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेमध्ये झालेल्या १३ कोटी २८ लाख ०१ हजार ८९९ रुपयांच्या अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेतील निवृत्त कर्मचारी सुबराव रामचंद्र

मुंबई – कालच्या शपथविधीनंतर आज महाराष्ट्रात वरवरची राजकीय शांतता होती. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीला जाऊन

नवी दिल्ली – मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्लीच्या ट्रिब्यूनल

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेने परिसरातील लोकांची एकच
नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांचे आज संध्याकाळी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांना 15 ऑक्टोबरला अहमदनगरच्या राजूर येथील राहत्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला

पुणे- पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वात पहिला पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉ.मनोहर कृष्णाजी डोळे (९७)यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले व नातवंडे

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी आज तिमाही पतधोरण जाहीर करताच त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट न

परभणी – सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजर्या

सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे . गार्डी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने

मुंबई – इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडली आणि तुतारी हाती घेतली. राष्ट्र्वादी