
अतिवृष्टीने महाराष्ट्रातील 17 लाख हेक्टर शेती बाधित, पंचनामे सुरू; सरकारकडून मदतीची घोषणा
Maharashtra Crop Loss: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज्यात पावसाचे थैमान सुरू असून तब्बल





















