
ताकद असेल तर मोदी-शहांनी मतपत्रिकेवर निवडणूक जिंकावी! संजय राऊतांचे आव्हान
मुंबई – देशात मतदानयंत्राविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. देशातील जनतेची मागणी असूनही मतदानयंत्रे वापरण्याचा इतका अट्टाहास कशासाठी सुरू आहे? मोदी शहा यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी






















