News

आमचा जीव आरक्षणात सरकारचा जीव खुर्चीत! जरांगेंची टीका

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एकत्र या. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही

Read More »
News

अजिंठा भागात फवारणीमुळे शेतपीके पिवळी पडू लागली

सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा परिसरात शेतकर्‍यांनी शेतातील तण नष्ट व्हावे म्हणून फवारणी केली.मात्र फवारणीनंतरही तण तसेच कायम राहून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी

Read More »
News

आज मुख्य व हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक !

*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Read More »
News

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण! ५ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन

Read More »
News

वाघनखे खरी असल्याची खात्री नाही सातार्‍याच्या म्युझियमने लावली सूचना

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच

Read More »
News

ज्ञानोबांच्या पालखीत गोंधळ रथासमोर वारकऱ्यांचा ठिय्या

पुणे – आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे

Read More »
News

तर राजकीय करिअर संपवू जरांगेंचा भाजपाला इशारा 

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा

Read More »
News

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ओमराजे निंबाळकर यांना दिलासा

धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

Read More »
News

राज्यात पावसाची विश्रांती कोल्हापुरात पूरस्थिती कायम

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा

Read More »
News

गोविंदांना १० लाखापर्यंत विमा कवच राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी

Read More »
News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

नागपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी

Read More »
News

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी

Read More »
News

मालगाडीची चाके मातीत रुतली सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले . रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने

Read More »
News

डहाणू तालुक्यातील चिकूवर’सीड बोअरर’ अळीचा प्रादुर्भाव

डहाणू- पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील मुख्य पीक समजल्या जाणार्‍या चिकू या फळावर ‘सीड बोअरर’ म्हणजेच बी पोखरणार्‍या

Read More »
News

साताऱ्यात ब्रिटीशकालीन बोगद्यात पाण्याची गळती

सातारा- जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटिशकालीन बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मागील चारपाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

Read More »
News

कोयना धरणातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Read More »
News

मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा

Read More »
News

टोमॅटो सव्वाशे रुपयांपर्यंत महागणार

मुंबई : राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जुलै

Read More »
News

६.२७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरण! अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या शिवाय अजून

Read More »
News

‘लाडकी बहीण’ योजना समितीत अजित पवार गटाला डावलले

सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश

Read More »
News

पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ७०० कुटुंबांचे अखेर स्थलांतर

कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर

Read More »
News

पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे

Read More »
News

मनसेची भूमिका पुन्हा पलटली 225 जागा लढविणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत विधानसभा निवडणुकीत 225

Read More »
News

पुण्यात विक्रमी पाऊस! पहिल्या मजल्यापर्यंत पाणी नागरिकांचा बोटीने बचाव! पुढील 24 तासही धोक्याचेच

पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची

Read More »