
Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून १५० कोटींचा महाघोटाळा; खासदार संजय राऊत यांचा थेट आरोप
Sanjay Raut : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीदरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींना तीव्र वेग आला होता. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी




















