आता व्हॉट्सअॅपद्वारे करा आयपीओमध्ये गुंतवणूक
आयपीओमध्ये गुंतवणूक करणे आता आणखी सोपे होणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी असलेल्या जिओजित फायनान्सिअल सर्व्हिसेस लिमिडेट कंपनीने व्हॉट्सअॅपद्वारे सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत गुंतवणूकदार
आयपीओमध्ये गुंतवणूक करणे आता आणखी सोपे होणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी असलेल्या जिओजित फायनान्सिअल सर्व्हिसेस लिमिडेट कंपनीने व्हॉट्सअॅपद्वारे सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत गुंतवणूकदार
एकाच छताखाली कपडे, चपला, दागिने आदी विविधे पर्याय उपलब्ध करून देणारी साखळी म्हणजे व्हि-मार्ट. व्हि-मार्टमध्ये कुटुंबातील प्रत्येकासाठी फॅशन पर्याय उपलब्ध आहेत. पश्चिम बंगालमध्ये २००२ साली
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या उलथापालथीमुळे जगभर महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने धोरणात्मक व्याजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे
वस्त्रोद्योगात गेल्या ५० वर्षांपासून अग्रगण्य राहिलेली कंपनी म्हणजे वर्धमान होल्डिंग्स कंपनी. वर्धमान ग्रुपच्या अंतर्गत १९६२ साली या कंपनीची स्थापना झाली होती. व्हि.एस ओसवाल आणि श्री
नवी दिल्ली – केंद्र सरकारने अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढणार की नाही याबाबत साशंकता
वैद्यकीय आप्तकालीन काळासाठी (Medical Emergency) आपल्याकडे पैसे नसल्यास प्रचंड धावाधाव करावी लागते. अनेकदा अधिकच्या व्याजाने पैसे उचलावे लागतात. तसेच, या काळात आपल्याला नेमकी किती रुपायंची
नवी दिल्ली – सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्स आणि कस्टम विभागाकडटून इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइससाठी नियम बदलण्यात आला आहे. २० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांनाही आता इलेक्ट्रॉनिक्स इनव्हॉइस
सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजुने मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन भरण्यास कंपनीला उशीर झाल्यास कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे ६ कोटींहून अधिक
सध्या मल्टिबॅगर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. अनेक पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे एसआरएफ शेअर. एसआरएफ शेअरने
पिझ्झा आणि केएफसीचे आऊटलेट सांभाळणारी सफायर फूड्स लिमिटेड कंपनी ही भारतातील आणि श्रीलंकेतील महत्त्वाची कंपनी आहे. यम ब्रॅण्ड्सची सगळ्यात मोठी फ्रॅन्चायजी कंपनी आहे. यामध्ये समारा
भारतातील घराघरात पोहोचलेल्या हॉकिन्स कुकर कंपनीने गेल्या ६३ वर्षांपासून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू टिकवून ठेवली आहे. ज्या काळात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जायचा. अत्याधुनिक उपकरणांचा वापर
जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने शेअर बाजारातील अस्थिरता केव्हा संपेल सांगत येत नाही. त्यामुळे या
मुंबई – लॉकर्समध्ये किंमती वस्तू आणि दागदागिने ठेवणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार लॉकरमध्ये काही गैर घडल्यास तुम्हाला १०० पट भरपाई
जर तुम्हाला स्टार्टअपसाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असेल आणि तुमचे पीएनबी बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण एका फोनकॉलवर तुम्हाला कर्ज उपलब्ध
शेतीसाठी उपकरणे बनवणारी व्हीएसटी टीलर्स ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने बनवलेले ट्रॅक्टर भारतात शेतीसाठी वापरले जातात. १९६७ साली व्हीएसटी ग्रुप ऑफ कंपनीने
नोटाबंदीनंतर भारतात दोन हजारांच्या नोटा चलनात आल्या होत्या. मात्र, आता या नोटा बाजारातून हद्दपार झाल्या आहेत. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू असल्याने दोन हजारांच्या नोटांची
कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहे. अचानक उद्भवलेल्या या महामारीमुळे मोठ्याप्रमाणात दुःखाचे डोंगर कोसळले. त्यातूनच अनेकांची आर्थिक कोंडीही झाली. अनेकांच्या घरातील कमावती व्यक्ती गेल्याने
हिकाल लिमिटेड ही कंपनी ग्लोबल फार्मा कंपन्या, ऍनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना इंटरमिडीएट व ऍक्टिव्ह इंग्रिडेंट्स पुरवठा करते. गेल्या 5
२०११ साली स्थापन झालेली इकेआय एनर्जी सर्व्हिसेेस (EKI Energy Services) ही भारतातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्रीमधील सर्वांत मोठी कंपनी आहे. क्लायमेट चेंज अॅडवायजरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग,
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मध्ये पडझड पाहायला मिळत आहे. त्यातच अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याने गुंतवणूकदारांचे चांगले नुकसान झाले आहे. मात्र आरती इंडस्ट्रीज या केमिकल
नवी दिल्ली – चिनी दूरसंचार कंपनी Huawei च्या भारतातील अनेक कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. दिल्ली, गुरुग्राम (हरियाणा) आणि बंगळुरू येथील कार्यलयांवर छापे टाकण्यात
असंघटित कामगारांना निवृ़त्तीनंतर आर्थिक मदत मिळावी याकरता केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी देशभरात कोट्यवधी लोकांनी नोंदणीही केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून
शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पादन हा जीवन आणि उपजीविकेसाठीचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. एकूण पिकांचे उत्पादन हे जमिनीच्या लाभकारकतेचे ठोस संकेत देतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नवे तंत्र
कमकुवत आर्थिक स्थितीचे कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. महाराष्ट्रातील मंथा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445