
” ‘स्वतःच्या लोकांवर बॉम्बहल्ला करण्यातून वेळ मिळाल्यास…”, UNHRC मध्ये भारताची पाकिस्तानवर सडकून टीका
India Condemns Pakistan UNHRC: भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने आपल्याच खैबर पख्तूनख्वा प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने






















