
भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली! भारताची पहिल्यांदाच कबुली! खळबळ
सिंगापूर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यावेळी भारताची राफेलसह सहा लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान सतत करत






















