
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड
कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर
कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर
मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या दडपशाहीवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत
जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा
मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर
जयपूर- राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. एका एसयुव्ही व ट्रकमध्ये धडक होऊन
मुळशी – कुस्ती क्षेत्रात नाव कमावलेल्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी (३०) याचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. जिममध्ये व्यायाम
मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार
सेओल- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी देशात लावलेला मार्शल लॉ केवळ सहा तासांतच मागे घेतला आहे. विरोधी पक्ष व सामान्य नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे
सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांना २६ आरोपींना अटक करण्यात
नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा गोंधळात गेला असला तरी दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत सुरु आहे. आजही संसदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. संसदेचे कामकाज
कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू
नवी दिल्ली- दिल्लीत प्रदूषण इतके वाढले आहे की, मला दिल्लीत यावेसेच वाटत नाही असे मनोगत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले
दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही
नाशिक – लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या आठवड्यात लाल
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९७ अंकांनी
अलाप्पुझा – केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या पाच विद्यार्थ्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. हे विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक
नाशिक- अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. याबाबतीत राज्यात एक नंबरवर भाजपा आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत. तीन
नवी दिल्ली – चलो दिल्लीच नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या उत्तर प्रदेशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. या शेतकर्यांना काल दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी
नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत कोर्ट रुम १२ ला आज दुपारी अचानक आग लागली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रुम ११ आणि १२ मध्ये
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत
मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445