
निकालानंतर प्रथमच वळसे-पाटील -शरद पवार भेट
मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख
मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख
पर्थ – भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या गावस्कर – बॉर्डर चषकातील पहिल्याच कसोटी सामन्यात, भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवत या मालिकेत
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती, डोंबिवलीतील काही प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा
नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख
भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात
लखनौ- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.यापूर्वी
कराची- कराचीत तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी भव्य मार्चा काढून राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. मात्र पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या
मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क
मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत
मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य
मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र
मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल
मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची
मुंबई- राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. या अपयशामुळे तरुण मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, असे असले तरी समाजमाध्यमांवर तरुण मनसैनिकांनी
अयोध्या – अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या बांधकामावर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी एक
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले. मात्र त्यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची कामगिरी
मुंबई- यंदा चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक मारण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा प्रयत्न अपयशी ठरला. शिवसेना गटाचे तुकाराम यांनी फातर्पेकर यांचा दारुण पराभव
कणकवली- कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येताच भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा आक्रमक व्यक्त केले. हिंदूत्ववादी सरकार आले आहे.आता भोंगे आम्ही सहन
मुंबई- विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने आजपासून राज्यभरात ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू केले आहे.या अभियानाबाबत आज
कन्नड- विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा
नवी दिल्ली – देशात चालत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांपैकी बहुतांश गांड्यांना अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे फटका बसत आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत रेल्वे गाडीबाबत अशीच परिस्थिती
सातारा- माण तालुक्यातील वरकुटे येथील बंधारा कोरडा पडला आहे.त्यातच जलसंधारण विभागाने नदीचे पाणी आटल्यावर दारे बसवली आहेत.ही शेतकर्यांची क्रूर चेष्टा असून कोणत्याही परिस्थितीत या बंधाऱ्यात
सांगली – वायू गळतीमुळे तीन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कडेगाव तालुक्यातील शाळगाव येथील मॅनमार फर्टिलायझर कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने सील ठोकले. केमिकलची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट
कराड- शिर्डीतील श्री दत्त मंदिर-लेंडी बाग येथून श्री साईबाबा पालखीचे शुक्रवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कराडकडे प्रस्थान होणार आहे. शहरातील श्री साईबाबा पालखी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445